पालिका पर्यावरण विभागात अभियंतेच गायब!-Engineer Posts Vacant in BMC!
मुंबईतल्या वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेला महापालिकेचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सध्या अक्षरशः मनुष्यबळाअभावी ठप्प झाल्याचं चित्र समोर आलंय.गेल्या दीड वर्षांपासून या विभागात अभियंत्यांची तब्बल 42…
