बारामती-दौंडला अवकाळीचा जोरदार तडाखा! ५० हजारांहून अधिक शेतकरी संकटात, १६ हजार हेक्टरवर पिकांचे…
पुणे जिल्ह्यात एप्रिल आणि मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आयुष्याला हादरा दिला आहे. बारामती, दौंड, इंदापूरसह एकूण नऊ तालुक्यांतील ९९४ गावांमध्ये सुमारे ५०,५८८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, १६,००० हेक्टरवर…