महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांची दिवसेंदिवस खालावत चालली!-The Hollow in Education!

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी दिवसेंदिवस खालावत चालली हे असरच्या अहवालातून समजतंय. हे बघून शिक्षण खातं परिषदा घेतंय, नाराजीचे सूर उमटतायत.पण दुसऱ्या बाजूला उपशिक्षणाधिकारी, गट-ब अधिकारी, शिक्षण सेवेतले…

मोठं भरतीसत्र, नवे लाभ!-Big Hiring, Better Benefits!

रोजगाराच्या क्षेत्रात सरकारनं खूप मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. रोजंदारीवर सात वर्षं काम केलेल्या कामगारांना आता हंगामी दर्जा दिला जाणार, आणि ह्या निर्णयामुळे सामान्य कामगारांना चांगलाच फायदा होणार.सरकारी खातं, महामंडळं आणि स्वायत्त…

BPSCची भरती सुरु ; एकूण ५९० रिक्त पदे ! त्वरित अर्ज करा – BPSC Hiring Blitz!

बिहार लोकसेवा आयोग (BPSC) कडून राज्यातील इंजिनियरिंग आनी पॉलिटेक्निक कॉलेजात प्राचार्य आनी सहयोगी प्राध्यापक भरतीसाठी मोठी जाहिरात काढलेली आहे. या भरतीत ५९० पदं भरली जाणार आहेत.इच्छुक उमेदवार १८ ऑगस्ट २०२५ पासून १२ सप्टेंबर २०२५…

अकरावी विशेष फेरी सुरु!-11th Admission Special Round On!

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरु आहे. तीन लाखांहून जास्त विद्यार्थी कॅप अंतर्गत प्रवेश मिळवलेत, तर कोट्यातूनही हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत.आता, ज्या विद्यार्थ्यांना अद्याप…

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तिसऱ्यांदा ‘कॅरी ऑन’ धोरण लागू!-Carry On Again at Amravati!

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तिसऱ्यांदा ‘कॅरी ऑन’ धोरण लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र, समाजकार्य, स्थापत्यशास्त्र यांसारख्या सर्व पदवी अभ्यासक्रमांमध्ये २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी…

TAIT निकाल १५ ऑगस्टपूर्वी जाहीर होणार; राज्य परीक्षा परिषदेतर्फे मोठी घोषणा! | TAIT Result Soon;…

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) निकालाची उत्सुकता परीक्षार्थींमध्ये वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर या निकालाबाबत वेगवेगळ्या अफवा पसरल्या असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. मात्र, राज्य…

महाराष्ट्रात मोठी घोषणाः १५,००० पोलीस कांस्टेबल भरतीस मंजुरी, तरुणांना मिळणार नवी संधी! | 15,000…

महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी मोठा वळण आलंय. राज्य मंत्रिमंडळाने १५,००० पोलीस कांस्टेबल पदांच्या भरतीस मंजुरी दिल्याने हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही भरती विलंबित होती, त्यामुळे अनेक उमेदवारांची आशा…

हिंगोलीत आदिवासी समाजाचा जोरदार संघर्ष : रिक्त पदांच्या त्वरित भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर…

आदिवासी समाजाने आपल्या हक्कांसाठी जोरदार लढाई सुरू ठेवली आहे. मागील २५ दिवसांपासून युवक कल्याण संघाचे आदिवासी युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत. यामध्ये आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला जात आहे. या…

५०० पदे सुधारित आकृतिबंधात पुन्हा सुरू करण्यासाठी आयुक्तांकडे मागणी; असीम मुनीरचा मुलगा काय करत आहे?…

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यामुळे पाकिस्तानमधील एक महत्त्वाचं नाव चर्चेत आहे, ते म्हणजे असीम मुनीर. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असलेले असीम मुनीर गेल्या काही काळापासून भारताला अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्या देत आहेत. त्यांच्या…

लाडकी बहीण योजनेतून बहिणींना दिलासा – मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा! | Big Change in Ladki…

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "ही योजना पुढील…