Browsing Category

Important

माझी लाडकी बहीण योजनेत , १२,५०० महिलांच्या पडताळणीमुळे फेब्रुवारीचा लाभ थांबला!

सोलापूर जिल्ह्यात ११.६ लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहेत. मात्र, सध्या १२,५०० महिलांची चारचाकी वाहन पडताळणी सुरू असल्याने फेब्रुवारी महिन्याचा लाभ रोखण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून…

परीक्षा केंद्राला सीईओंची अचानक भेट – गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क!!

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालय, समर्थ महाविद्यालय तसेच ताजनापूर शांताराई महाविद्यालय आणि फुलंब्री तालुक्यातील शेलगाव येथील बारावीच्या परीक्षा…

प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन तीव्र !

नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी २० फेब्रुवारी रोजी पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन आयोजित केले आहे. तसेच, २१ फेब्रुवारीला पुणे ते मुंबई मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पदयात्रा करण्यात येणार…

CISF मध्ये ११६१ पदांसाठी भरती !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये ११६१ कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५…

संच मान्यता या नवीन नियमामुळे रत्नागिरीतील १,३०५ प्राथमिक शाळांवर बंद होण्याची शक्यता!!

राज्य शासनाच्या नवीन संच मान्यता नियमांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. शासनाने २० पटसंख्येच्या मर्यादेखालील शाळांसाठी शिक्षक पदांना मंजुरी न दिल्याने ग्रामीण भागातील अनेक शाळांवर टाळे…

MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त, औद्योगिक विकासावर परिणाम!!

राज्यात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत आहे. नवे उद्योग, लॉजिस्टिक पार्क, एकात्मिक विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या घोषणा होत आहेत. या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) भूमिका महत्त्वाची आहे. मात्र,…

शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची गंभीर स्थिती !

मागील आठवड्यात जाहीर झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अत्यंत कमी म्हणजेच फक्त 3.38% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मागणी वाढत जाणार असली, तरी त्यासाठी आवश्यक तयारी आणि प्रणाली निर्माण करण्यात आपण…

पदवीसोबतच तांत्रिक कौशल्य मिळवा: राज्यमंत्री बोर्डीकर!!

अर्धापूर येथे भव्य युवा रोजगार मेळावा संपन्न विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण घेत असताना किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर छोटे-मोठे कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम करावेत, जेणेकरून त्यांना करिअर घडविता येईल आणि चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील, असा…

अहिल्यानगर जिल्हा परिषदेची भरती रखडली! १८ महिन्यांनंतरही शेकडो जागा रिक्त!!

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत मोठा विलंब होत असून, तब्बल १८ महिन्यांनंतरही ४४९ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेने ९३७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, अनेक संवर्गांमध्ये पात्र उमेदवारच उपलब्ध…

जाणून घ्या ; लाडकी बहिण योजनेत मोठे बदल!

मागील काही महिन्यांपासून लाडकी बहिण योजना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत असल्याने सरकारने ३०% सरकारी खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. तसेच, ५ लाखांहून अधिक अपात्र लाभार्थींना योजनेतून…