जव्हारमध्ये अडीच हजार ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून वंचित; ई-केवायसी न झाल्याने योजना धोक्यात! | 2,500…
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जव्हार तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला लाभापासून वंचित राहिल्या आहेत. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नेटवर्कची अडचण, आवश्यक…
