राज्यातील ग्रामसेवक, कृषिसेवक आणि शिक्षणसेवक सेवकांच्या मानधन कालावधीची समाप्ती आवश्यक;…
राज्यातील ग्रामसेवक, कृषिसेवक आणि शिक्षणसेवक यांच्या सेवेसंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांचा मानधन कालावधी रद्द करावा, अशी जोरदार मागणी संबंधित कृती समितीकडून करण्यात आली आहे. शासनाच्या इतर विभागांमध्ये नवीन भरती झालेल्या…